Saturday, October 15, 2011

अधुरी एक कहाणी

कोणालातरी आपण प्रेमाच्या शिखरावर चढवावे मग आपल्याकडून फक्त प्रेमाची अपेक्षा करावी अस का होत ? समोरचा व्यक्ती त्या व्यक्तीला समजलेला असतो मैत्री पलीकडे त्याच्याबद्दल काहीच मनात उरत नाही पण ज्याला प्रेम जडलाय त्याचे काय ? भावनांच्या अवेगातून खूप मोठा अपघात झालेला असतो नंतर मग छोटासा कारण समोर करून वेगळ होणंच अपेक्षित असत.

No comments:

Post a Comment